Breaking News
आषाढी वारी दरम्यान पांडुरंगाच्या खजिन्यात ८ कोटी ३४ लाखांचं दान जमापंढरपूर - आषाढी एकादशीनिमित्ताने राज्यातून आणि परराज्यांतून लाखो भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये जमा...
पूरस्थिती मुळे सांगलीतील कैदी कोल्हापुरात हलवलेसांगली - संभाव्य पूरस्थिती मुळे, सांगली तुरुंगातील कैदी कोल्हापूरच्या कळंबा जेलला हलवले आहेत.सध्या 80 कैदी पाठवले असून उर्वरित कैदी...
पुराचे पाणी दुष्काळी भागासाठी पाणी, सिंचन योजनांचे पंप सुरूट्रेण्डिंग सांगली - कोयना आणि वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्याचबरोबर सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे...
मंत्री अब्दुल सत्तार हाजीर हो…..छ. संभाजीनगर - जिल्ह्यातील सिल्लोड न्यायालयात दाखल फौजदारी याचिका क्रमांक 461/2023 मध्ये दिवाणी तथा फौजदारी न्यायालय सिल्लोड यांनी राज्याचे मंत्री अब्दुल...
बेवारस रुग्णांना निर्जनस्थळी सोडणाऱ्या ससूनमधील डॉक्टरांचे निलंबनपुणे - पुण्यातील ससून रुग्णालय गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत नकारात्मक कारणांसाठी माध्यमांसमोर येत आहे. पुण्यातील...
राज्यात १२३ टक्के पाऊस, पेरण्या समाधानकारकमुंबई - राज्यात सरासरीच्या १२३.२ टक्के पाऊस झाला असून पेरण्या देखील समाधानकारक झाल्या आहेत. या संदर्भातील सादरीकरण आज कृषी विभागाने मंत्रिमंडळ...
मनोरमा खेडकर यांची रवानगी आता न्यायालयीन कोठडीतपुणे -:वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर हीची आई मनोरमा खेडकरांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याआधी त्यांना चार...
विठ्ठल मंदिरात संपन्न झाला महाद्वारकालासोलापूर - पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये आषाढी यात्रेच्या सांगतेसाठी आज महाद्वारकाल्याचा उत्सव झाला. परंपरेप्रमाणे काल्याच्या वाड्यातून मदन...
गोपाळकाल्याने पंढरपुरात आषाढी वारीची सांगतासोलापूर - आषाढी एकादशीची सांगता आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गोपाळकाल्याने झाली. गोपाळपूर येथे सर्व संतांच्या पालख्यात दाखल होऊन...
कोकणात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती, जनजीवन विस्कळितसिंधुदुर्ग, - कोकणातील सर्व जिल्ह्यात कालपासून धुवाधार पाऊस कोसळत असून त्यामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे, कोकणातील बहुतांश...
भाजपाचे पुण्यात महाधिवेशन , पाच हजार कार्यकर्ते सहभागीराजकीय - मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे येथे भारतीय जनता पक्षाचे महाअधिवेशन उद्या रविवार, २१ रोजी...
मनोरमा खेडकर अखेर पोलिसांच्या ताब्यातपुणे, - वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांनी अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पौंड पोलिसांनी मनोरमाला...
कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का चिपळूण - महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरण परिसरातील कोयनानगर व पोफळी या गावांना बुधवार, दि. 17 रोजी भूकंपाचा सौम्य धक्का...
चित्रकाराने विटेवर साकारली श्री विठ्ठलाची प्रतिमाअकोला - युगे अठ्ठावीस विटेवरी उभा। वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा।, आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांना पंढरीच्या विठुरायाच्या भेटीची ओढ...
8 हजार किलोमीटर पायी चालत पूर्ण केली हजयात्रानाशिक - आयुष्यात एकदा तरी हज यात्रा करावी अशी प्रत्येक इस्लाम धर्मिय व्यक्तीची इच्छा असते. नाशिकमधील एका ४० वर्षीय व्यक्तीने जवळपास वर्षभर...
ॲड. प्रकाश आंबेडकर काढणार आरक्षण बचाव यात्रामहानगर औरंगाबाद - सर्व ओबीसी घटकांची मागणी होती की, वंचित बहुजन आघाडी भूमिका मांडत आहे ती गावोगावी गेली पाहिजे. पक्षाच्या वतीने आम्ही...
वादग्रस्त पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण थांबवले, मसुरीला पाचारणट्रेण्डिंग मुंबई - गेला आठवडाभराहून अधिक काळ प्रशासकीय व्यवस्थेला वेठीस धरणाऱ्या प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर...
विशाळगड परिसरात तोडफोड प्रकरणी संभाजीराजे छत्रपतींसह ६० जणांविरोधात गुन्हाकोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. विशाळगडावरील...
खेडकर कुटुंबीय बेपत्ता, पोलीस पोहोचले बंगल्यावरपुणे - वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर कुटुंबाचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरु करण्यात आला असून खेडकर कुटुंबाशी संपर्क होत नसल्याचे...
संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूर तालुक्यात दाखलसोलापूर - संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज पंढरपूर तालुक्यात दाखल झाला. वेळापूर च्या पुढे ठाकूरबुवांच्या समाधी जवळ माऊलींचे...
अकलूज येथे झाला तुकाराम महाराजांचा गोल रिंगण सोहळासोलापूर - श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे मोठ्या उत्साहात स्वागत झाले. अकलूज...
कोयना अभयारण्यात आढळला दुर्मिळ प्राणीसातारा - कोयना वन्यजीव अभयारण्य हे विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांचे आश्रयस्थान आहे. वर्षानुवर्षे येथे वनस्पती आणि प्राण्यांच्या असंख्य...
नागपुरातील ‘नीरी’ या राष्ट्रीय संस्थेवर सीबीआयची छापेमारीनागपुर - नागपुरातील वर्धा रोडवर असलेल्या ‘नीरी’ मुख्यालयात आज सकाळपासून केंद्रीय अन्वेषण विभागने (सीबीआय) छापेमारी सुरु केली...
राज्यात पहिल्यांदाच टिश्यू कल्चर ब्रिडर सिड्सपासून ऊस निर्मितीकोल्हापूर - कोईम्बतूर येथील भारतीय कृषी अनुसंधान केंद्र ऊस संशोधन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्रात...
माऊली माऊलीच्या जयघोषात चांदोबाचा लिंब येथे उभे रिंगण संपन्नसातारा - संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी अडीच दिवसाच्या लोणंद येथील मुक्कामा नंतर दुपारी तरडगाव या ठिकाणी मुक्कामासाठी पालखी...
काश्मीर खोऱ्यात झालेल्या चकमकीत अकोल्याचा जवान शहीदश्रीनगर -जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात आज दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झालेत. त्यानंतर सुरक्षा दलांनी चार...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुफानी पाऊस,पूरसदृश्य परिस्थिती, सतर्कतेच्या सूचना सिंधुदुर्ग - जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरुच आहे . मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या...
ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे नीरा नदीत स्नान…सातारा -: श्री संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी रथाचे सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आगमन झाले, माऊलीच्या पादुकांना नीरा...
महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य१० जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा पुरस्कारमुंबई, - १५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीचा २०२४ चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार...
ज्योतिबा मूर्तीवर होणार संवर्धन प्रक्रिया कोल्हापूर - कोल्हापूर श्री क्षेत्र ज्योतिबा मूर्तीवर ७ ते ११ जुलै या कालावधीत वज्रलेप होणार असून या काळात भाविकांना उत्सवमूर्ती आणि कलश...
रत्नागिरीत होणार देशातील पहिलं सागरी विद्यापीठमुंबई, -: देशातील पहिलं सागरी विद्यापीठ आणि शासकीय विधी महाविद्यालय रत्नागिरीत होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला मंजुरी...
डॉक्टर संध्या पुरेचा यांना कालिदास सन्मान जाहीर इंदौर -ज्येष्ठ भरतनाट्यम विदुषी आणि भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमी या सांस्कृतिक क्षेत्रातील सर्वोच्च संस्थेच्या अध्यक्षा तसेच...
अखेर दीक्षाभूमीतील अंडरग्राऊंड पार्किंगच्या कामाला स्थगिती देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळात घोषणा!मुंबई : दीक्षाभूमी परिसरात चालू असलेल्या भूमिगत पार्गिंकच्या कामाला आंबेडकरी...
महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ याच वर्षांपासून सुरु होणार - मुख्यमंत्रीआमदार प्रताप सरनाईक यांची तीर्थ दर्शन योजनेची मागणी मान्य पहिल्या वर्षी १० हजार...
दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगच्या कामाला स्थगिती, देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळात घोषणा!मुंबई : दीक्षाभूमी परिसरात चालू असलेल्या भूमिगत पार्गिंकच्या कामाला आंबेडकरी...
पोर्शे चालवणाऱ्या लाडोबाला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा, राज ठाकरे म्हणाले पैसे दिल्याशिवाय....पुणे: कल्याणीनगर पोर्शे प्रकरणावरुन (Porsche Car Accident) राज ठाकरेंनी (Raj Thackeray) सडकून टीका केलीय....
पंढरीतील मराठा भवन भूमिपूजनचे निमंत्रण मुख्यमंत्र्यांनी स्वीकारले शिवसेनेचे संपर्कप्रमुख महेश साठे यांची माहितीपंढरपूर - पंढरीत मराठा भवन व्हावे याकरिता मागील अनेक वर्षाची...
भुशी डॅम परिसरात एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना फक्त पंधरा मिनिटांच्या पावसानं प्रवाह वाढतो, पाण्याचा अंदाज नसेल आला...; भुशी डॅम परिसरात बचावकार्य करणाऱ्यांनी...
लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखलसोलापूर : अहमदनगर महानगरपालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे तसेच त्यांचे स्वीय सहाय्यक श्रीधर ऊर्फ शेखर देशपांडे...
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सामाजिक कार्यकर्त्या आणि अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी पुण्यात अखेरचा...
आजपासून अजून एका नवीन कोरोना विरुद्ध लढाईचा प्रारंभ झाला आहे. नवीन वर्षाच्या सुरवातीला १ जानेवारी पासून १५ ते १८ वयोगटांसाठीचे लसीकरणाच्या नोंदणीची सुरवात झाली असून आज दिनांक ३...
सिंधुदुर्ग बालेकिल्ला हा नारायण राणे यांचाच... संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी...
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ''लेक लाडकी अभियान'' हे दलित विकास महिला मंडळ या सातारा येथील संस्थेने २००४ साली सुरु केलेले अभियान आहे. गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व गर्भलिंग निदान...
देशामध्ये वारंवार नवीन ओमायक्रोन रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनामुळे बसलेला धक्यामधून सारेजण सावरत नाही तर ओमायक्रोन व्हेरियंट डोकं वर काढलं आहे. आणि आज...
सध्या तरी निसर्गाचे गणित हे पुरते बिघडले आहे, राज्यात अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी पडली आहे. तर अशातच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान...
राज्यात कोरोनाची वाढणारी संख्या, आणि सोबतीला ओमायक्रॉनचा चा चढता आलेख या सगळ्याच गोष्टीमुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची वेळ येत असल्याचे संकेत राज्यसरकार कडून मिळत आहेत....
सध्या राजकीय वातावरण अनेक कारणांमुळे गरम आहे, ज्यामध्ये ST संप सुद्धा एक कारण आहे. आणि हाच विषय खूप वेगवेगळ्या पद्धतीने चिघळला गेला आहे. अनेक राजकीय पक्ष अनेक राजकीय नेते...
देशात गेल्या २४ तासांत कोरोना व्हायरसच्या ७ हजार ४४७ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर सध्या ओमायक्रॉनचे ८८ रुग्ण आहेत. कोरोना व्हायरसच्या तुलनेत हा आकडा खूपच गंभीर असा...
महाराष्ट्र मधील समस्त बैलगाडा शर्यत प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीला हिरवा कंदील दाखवला आहे. अनेक वर्षापासून महाराष्ट्रभर...
बावनकुळेंचा विजय हा भविष्यातल्या विजयाची नांदी आहे. - देवेंद्र फडणवीस नाशिक विधानपरिषद लढतीमध्ये भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाला आहे. काँग्रेसचे नेतृत्व करणारे...
कोरोनाच सावट संपत नाही कि अजून एका नवीन वेरियंटचे संकटं जगासमोर ठाकले आहे. आणि या सगळ्यामधे महत्वाची बाब म्हणजे ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रामध्ये सापडले आहेत. मुंबईत...
मुंबई : दिवाळीचे औचित्य साधून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने "लोकशाही दीपावली स्पर्धा" आयोजित केली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली आहे....
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना,महाराष्ट्र :राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक १ नोव्हेंबर २००५ पासून महाराष्ट्र शासनाने परिभाषित अंशदायी पेन्शन योजना लागू केली. सन २०१५...
महाराष्ट्र :सण-उत्सवांच्या काळात जागरूक राहून अन्नपदार्थ विकत घ्या !श्री. मोहन केंबळकर, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन अनारोग्य वातावरणात अन्नपदार्थ तयार केल्याचे...
महाड औद्योगिक क्षेत्रामधील हायकल लिमिटेड या उद्योगातील कामगार आक्रोश आंदोलनच्या तयारीत आहेत. कामगार नेते आमदार भाई जगताप यांच्या नेतृत्वाखालील भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने हे...
कार्ल्याची श्रीएकविरा देवी आपला महाराष्ट्र ही तीर्थक्षेत्रांची पावनभूमी आहे.येथे अनेक देवदेवतांची परमपवित्र मंदिरे आहेत.यामध्ये तुळजापूरची भवानी माता,कोल्हापूरची...
आदिशक्ती मांढरदेवी काळूबाई समुद्रसपाटीपासून ५००० फूट उंचीवर असलेल्या गर्द करवंदीच्या वनराईत विराजमान झालेल्या काळूबाईचे स्थान भौगोलिकदृष्ट्या शंभू-महादेवाच्या डोंगररांगेत...
आंगणेवाडीची श्रीभराडी देवी कोकणी माणूस हा उत्सवप्रेमी असून सर्व सण व उत्सव येथे मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात.कोकणी माणूस कुठेही असला तरी शिमगा(होळी), गणपती, दसरा, दिवाळी या...
कोळी-आगरी समाजाचा जागरमाटुंगा येथील मरूबाई गावदेवी देवस्थान मुंबई सात बेटांमध्ये विभागली तेव्हा तुर्भे,माहिम,व शिवडी या परिसरातील एक टेकडी मरूबाई नावाने ओळखली जाते. त्यावेळी...
जीवदानी माता ॐ सर्वमंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थसाधिके | शरण्ये त्र्यंबके गौरी , नारायणी नमोस्तुते || या देवी सर्वभूतेषु शक्तीरूपेण संस्थिता | ...
श्री तुळजाभवानी माता,तुळजापूरसर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके|शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते||या देवी सर्वभूतेषु शक्तीरूपेण संस्थिता |नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:|| ...
नवी दिल्लीः देशातल्या छोट्या व्यावसायिकांना, विशेषत: किरकोळ व्यापार्यांना ऑनलाईन ई-कॉमर्स कंपन्यांमुळे आपला व्यवसाय उद्ध्वस्त झाला, अशी भीती वाटत आहे. देशातल्या व्यापारी संघटना...
मुंबई : इयत्ता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल मंगळवारी (दि.3) जाहीर करण्यात आला आहे. इयत्ता दहावीप्रमाणे बारावीच्या निकालाने सर्व विक्रम मोडीत काढले असून बारावीचा राज्य मंडळाचा निकाल 99.63...
मुंबई ः गेल्या आठवड्यात कोकणात, पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुरामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले. या पुरात लोकांची उभी पिकं नष्ट झाली, घरं कोसळली, संसार उघड्यावर आले. मागील काही...
मुंबई ः कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लागू करण्यात आलेले लॉकडाऊनचे निर्बंध 25 जिल्ह्यांसाठी शिथील करण्यात येतील, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली....
पर्यटन विकासासाठी 250 कोटींचा निधी वितरणाचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देशमुंबई : राज्यातील महाबळेश्वर, एकविरा देवस्थान, लोणार सरोवर, अष्टविनायक, कोकणातील समुद्रकिनारे आदी पर्यटनस्थळांच्या...
मुंबई : दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने हा निकाल जाहीर होणार आहे. राज्याचा एकूण निकाल 99.95 टक्के लागला...
मुंबई ः कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्ण ओसरली नसतांनाच तिसर्या लाटेची आणि डेल्टा प्लसचा मोठ्याप्रमाणावर प्रसार होण्याची भिती लक्षात घेऊन राज्यात कडक निर्बंध लागू असल्याने राज्यातील 5...
राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात याचिकामुंबई : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील 5 जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणार्या पंचायत समित्यांचा...
मुंबई ः कोरोना विरोधी लसीकरण मोहिमेत देशात महाराष्ट्र राज्यानं विक्रमी घोडदौड कायम राखली आहे. राज्यात आज दुपारी 2 वाजेपर्यंत तब्बल 3 कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देऊन...
50 लाख रुग्णांची शक्यता ; 6,759 रुग्णालये ; 90 हजार मेट्रीक टन ऑक्सिजनची गरजमुंबई : कोरोनाची दुसरी लाट सरली असली तरी तिसरी लाट उंबरठ्यावर असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. दुसर्या लाटेत आरोग्य...
ट्रान्झित कॅम्प उभे करावेत; नगरविकास मंत्री शिंदे यांची पालिकांना सूचनामुंबई : एमएमआर क्षेत्रातील धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापालिकांनी क्लस्टर...
मुंबई : राज्यातील प्रलंबित प्रश्नांसदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिष्टमंडळासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत...
मुंबई : राज्यात अनलॉक वरुन दोन दिवस सुरु असलेल्या चर्चांमुळे नागरिकांत संभ्रम निर्माण झाला होता. अखेर शुक्रवारी मध्यरात्री राज्य शासनाने अनलॉक संदर्भातील नियमावली जारी करुन हा संभ्रम...
22 निकषांवर गुणांकन; प्रथम क्रमांकास 50 लाखांचे बक्षिसमुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील कोरोना मुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे यासाठी ‘कोरोना मुक्त गाव’ स्पर्धा योजना राबविण्याचा...
नवी दिल्ली ः रिकामी घरे ही लोकांना भाडेतत्वावर उपलब्ध व्हावीत, यासाठी केंद्र सरकारने ‘मॉडेल टेनन्सी अॅक्ट’ अर्थात ‘आदर्श भाडेकरु कायद्या’ला मंजुरी दिली आहे. या नियमानुसार घर मालकांना...
खासगी रुग्णालयांना चाप लावण्यासाठी सरकारचा मोठा निर्णयमुंबई : कोरोनाच्या उपचारासाठी अवास्तव दर लावणार्या खाजगी रुग्णालयांना राज्य शासनाने चाप लावला आहे. रुग्णालयांचा दर शहराच्या...
राज्य परिवहन महामंडळाचा निर्णय ; पाच लाख देणार मुंबई : कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या मात्र शासनाच्या निकषात न बसणार्या एसटी कर्मचार्यांच्या वारसांनाही 5 लाखांची आर्थिक मदत करण्याचा...
मुंबई : कोरोनाचा धोका लक्षात घेता दहावी पाठोपाठ आता सीबीएसई बारावी बोर्डची परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. सीबीएसई बारावीच्या बोर्ड परीक्षेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
मुंबई : मे महिन्यात 15 वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. शनिवारी देशभरात पेट्रोलची किंमत 25 पैशांची तर डिझेलच्या किंमतीत जवळपास 33 पैशांची वाढ झाली आहे. पेट्रोलची विक्री 100...
मुंबई : शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षांविषयी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी दहावीच्या गुणांचा...
मुंबई उच्च न्यायालयाचे राज्यसरकारला निर्देशमुंबई : ‘ब्रेक द चेन’चे नियम मोडणार्या ई-कॉमर्स वेबसाईट्सवर तात्काळ कारावाई करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत....
मुख्यमंत्र्यांची घोषणा; कुणालाही मदतीपासून वंचित ठेवलं जाणार नाहीमुंबई : गत वर्षीं आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने निसर्गाचे तसेच नागरिकांचे अतोनात नुकसान केले होते. त्यातून नागरिक सावरले...
कोरोना पॉझिटिव्हिटी रेट जास्त असणार्या जिल्ह्यांत गृह विलगीकरणास बंदी - आरोग्यमंत्री राजेश टोपेमुंबई : राज्यात म्युकरमायकोसीसच्या रुग्णांची संख्या वाढत असून या आजारावरील उपचारासाठी...
मुंबई : राज्यात सुरु असलेल्या ‘ब्रेक द चेन’ या प्रक्रियेअंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध समाजघटकांसाठी मदतीचेजे पॅकेज घोषित केले होते. त्यामध्ये राज्यातील गरीब आणि...
मुंबई : हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे अंदमानमध्ये मान्सूनचा पाऊस दाखल झाला आहे. नैऋत्य मोसमी वारे पुढील तीन दिवसात 21 मे म्हणजेच शुक्रवारपर्यंत अंदमान बेटावर दाखल होईल असं हवामान...
युद्धपातळीवर काम करून वीज पुरवठा केला सुरळित ; अधिकारी, तंत्रज्ञांचे ऊर्जामंत्री यांनी केले कौतुकमुंबई : ‘तौक्ते’ चक्रीवादळाने व मुसळधार पावसामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे,...
मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबई तसेच सागरी किनार्यांवरील जिल्ह्यांत निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला तसेच चक्रीवादळाचा प्रवास गुजरातकडे...
दोन डोसमध्ये 12 ते 16 आठवड्यांचं अंतर असावं ; सरकारी समितीची शिफारसनवी दिल्ली : भारतात कोरोना संसर्गाविरोधात सुरु असलेल्या लसीकरण अभियानात दोन लसींचा वापर होत आहे. नागरिकांना सीरम...
ग्राहकांचा वीजमीटर रिडींग पाठविण्रास प्रतिसादमुंबई : स्वतःहून मीटरचे रिडींग पाठविण्रास वीजग्राहकांकडून प्रतिसाद वाढत आहे. गेल्रा एप्रिल महिन्रात 2 लाख 2 हजार 742 ग्राहकांनी मोबाईल अॅप,...
28 लाख 66 हजार 631 नागरिकांना दोन्ही डोस मुंबई : देशात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रात असली तरी त्याला रोखण्यासाठी करण्यात येणार्या उपाययोजनांमध्येही राज्य प्रथम...
मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र तरीही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडायची असेल तर कडक...
दुकानं फक्त सकाळी 7 ते 11च्या वेळेत सुरु राहणारमुंबई : राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारकडून नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार किराणा दुकाने, बेकरी,...
मुंबई ः मार्च महिना उजाडताच देशभरातील अनेक राज्यांमध्ये सध्या कडाक्याचा उन्हाळा जाणवत आहे. मुंबई, पुणे, विदर्भ, मराठवाडा, कोकणात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. यातच मे 2021 पर्यंत देशात...
मुंबई : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची...
मुंबई : दरवर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणार्या परीक्षा हजारो उमेदवार देत असतात. या उमेदवारांसाठी खास सुविधा सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित...
शाळाबाह्य मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्नमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील 10 महिन्यापासून शाळा बंद असताना विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणाचा अडथळा निर्माण झाला आहे....
या नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माघी गणेशोत्सवासाठी राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे. भाद्रपदातील गणेशोत्सवाप्रमाणेच माघी गणेशोत्सवही...
मुंबई : पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा विभागांमध्ये विविध 20 पर्यटन महोत्सवांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यातील पर्यटनाला चालना...
वीज दरवाढी विरोधात एल्गारमुंबई : येत्या 5 फेब्रुवारी रोजी संपूर्ण राज्यभर वीज दरवाढी विरोधात भाजपा आंदोलन करणार आहे. राज्यातील सर्व महावितरण कार्यालयाबाहेर भाजपा आंदोलन करणार असल्याची...
मुंबई : कोरोनाचं संकट अद्याप टळलं नसल्याने राज्य सरकारने झोनमधील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता लॉकडाऊन वाढवल्याची घोषणा करण्यात...
रायगड : जिल्ह्यासाठी आणखी 11 हजार कोविशिल्ड लशींचा साठा उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात लशी उपलब्ध झाल्या असल्या तरी आरोग्य कर्मचार्यांकडून मात्र लसीकरणाला अजूनही अपेक्षित...
मुंबई : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारकडून दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी पोलीस पदक जाहीर करते. यात चार पोलीस अधिकार्यांना राष्ट्रपती पदक, 13 जणांना...
महापोर्टलऐवजी सरकारकडून चार कंपन्यांची निवडमुंबई : राज्यातील रखडलेल्या नोकरभरतीला अखेर सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील 8500 आणि पोलीस विभागातील पाच हजार 297 जागांसाठी...
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणामुंबई : कोरोना संक्रमणामुळे गेले 11 महिने शाळा बंद आहेत. याचा शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. मात्र दहावी-बारावीची परीक्षा कशी होणार, कधी होणार...
अन्यथा वीज पुरवठा खंडित होणारमुंबई : वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे व थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश महावितरणने सर्व क्षेत्रिय कार्यालयास...
मुंबई ः कोरोना संक्रमणामुळे थांबलेल्या अर्थचक्राला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासन अनेक सवलती उद्योगांना जाहीर करत आहे. ऑक्टोबरमध्ये मुद्रांक शुल्कामध्ये कपात करुन त्याचे सकारात्मक...
मुंबई : शुक्रवारपासून कॉल करण्याबाबत एक बदल झाला आहे. लँडलाईनवरून मोबाईलवर कॉल करण्यासाठी आधी ‘0’ लावावा लागेल. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने याची शिफारस केली होती, त्यानंतर आता...
14 हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी आज मतदानमुंबई : आज राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होतं आहे. धुळे जिल्ह्यात 36 तर नंदुरबार जिल्ह्यात 23 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. अनेक...
मुंबई : नाइट फ्रँक इंडियाने आपल्या मालकीच्या अर्धवार्षिक अहवालाच्या 14व्या आवृत्तीचे- इंडिया रिअल इस्टेट- एच2 2020 चे अनावरण केले आहे. त्यातून जुलै-डिसेंबर 2020 (एच2 2020) या कालावधीत आठ मोठ्या...
तज्ज्ञ पात्र संस्थांची निवडसूची अंतिम करून प्रसिद्धमुंबई : भारतात पहिल्यांदाच जीआयएस प्रणालीवर आधारित विकास आराखडे बनविण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला असून त्याबाबतची मंजुरी...
मुंबई ः केंद्र सरकारनं जुन्या आणि नव्या सर्वच गाड्यांना आता फास्टॅग अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 जानेवारी 2021 पासून देशभरात हा नियम लागू होणार होता. परंतु आता सरकारनं वाहनचालकांना...
रायगड : पेण येथील चिमुरडीची बलात्कार आणि हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार असून उज्वल निकम यांना विशेष सरकारी वकील म्हणून नेमण्याची राज्य सरकारची तयारी असल्याचे गृह राज्यमंत्री...
मुंबई ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असणारे लॉकडाऊन राज्य सरकारने 31 जानेवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य सचिव संजयकुमार यांनी याबाबत परिपत्रक काढले आहे. त्यात 14 ऑक्टोबर, 30...
अर्ज दाखल करण्याच्या वेळत वाढ; ऑफलाईन अर्जही स्वीकारणारमुंबई ः राज्यातील 14 हजार 232 ग्रामंपचांयतीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. अशावेळी ग्रामंपचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत...
1 जानेवारीपासून होणार कांद्याची निर्यात नवी दिल्ली ः केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकर्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. काल (28 डिसेंबर) एक आदेश जारी करत केंद्र सरकारने...
अलिबाग ः भारतीय लष्करामध्ये भीमपराक्रम करणार्या रणगाड्यामुळे अलिबागप्रमाणेच रायगडची देखील शान वाढेल, असा विश्वास शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला....
मुंबई : निवडणूक आयोगाने नुकतंच राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यासाठी अर्ज भरण्यासही सुरुवात झाली आहे. मात्र सरपंच आरक्षण सोडतीपासून ते अर्ज...
8 जिल्ह्यांतील आरक्षण सोडतही रद्दमुंबई : ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार गावांमध्ये राजकीय धुरळा उडणार आहे. मात्र या संदर्भात एक महत्वाचा...
नवी दिल्ली : केंद्र सरकारनं कोरोना लसीकरण मोहिमेसाठी खास नियमावली जारी केली आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 30 कोटी लोकांना लस देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. तसे निर्देश केंद्र...
शिक्षण विभागाच्या निर्णयाविरोधात राज्यभर संतापमुंबई ः राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना यापुढे शिपाई भत्ता देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे....
मुंबई ः राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान; तर 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता...
नव्या विधेयकाला मंत्रिमंडळाची मान्यतामुंबई : महिला व बालकांवर होणार्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करता यावी, याकरिता प्रस्तावित कायद्यांची चौकट अधिक बळकट...
2.5 लाख ते 1 कोटीपर्यंत मिळणार लाभ ; 18 डिसेंबरपर्यंत सूचना आणि सुधारणांसाठी वेळनवी दिल्ली : विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने(आयआरडीएआय) नवी वैयक्तिक अपघात विमा योजना लागू करण्याचे आदेश दिले...
नवी दिल्ली ः रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेला मोठा धक्का दिला आहे. आरबीआयने कराड जनता सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. भांडवलाचा अभाव आणि कमी उत्पन्न...
मुंबई : सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ‘ग्लोबल टीचर प्राईज’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले....
नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना व्हायरसच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर ते म्हणाले, पुढच्या काही आठवड्यात कोरोनाची लस तयार...
मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयमुंबई : राष्ट्रीय एकात्मता वाढण्याच्या दृष्टीने राज्यातील शहरे व ग्रामीण भागातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या...
मुख्यमंत्री ठाकरे यांचे पंतप्रधानांकडे मागणी मुंबई : कोरोनाची लाट पुन्हा येत आहे, अशा परिस्थितीत केंद्राच्या सूचनेनुसार तसेच योग्य त्या सावधतेने आम्ही जनजीवन पूर्वपदावर आणत आहोत...
25 नोव्हेंबरपासून होणार लागू ; आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारकमुंबई : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकार वेळोवेळी योग्य त्या उपाययोजना करत असून ठोस निर्णय घेत आहे. कोरोनाची दुसरी लाट...
राज्यभरातून 7000 रुग्णांनी घेतला लाभनवी मुंबई ः कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात खासगी रुग्णालये बंद असल्यामुळे सामान्यांना वैद्यकीय सल्ला, आरोग्य तपासणीसाठी सुरु करण्यात आलेल्या ऑनलाईन...
मुंबई : फडणवीस सरकारच्या काळातील वीज बिल थकबाकीची चौकशी होणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यासंदर्भातील आदेश दिले आहेत. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वीज बिल सवलतीच्या...
मुंबई : ऑक्टोबर महिन्यात राज्यातील विविध भागांत जोरदार पाऊस झाला आणि शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर आता ऐन हिवाळ्यात राज्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे....
मराठा आरक्षण ः महाराष्ट्र सरकार प्रयत्नशीलमुंबई ः मराठा आरक्षणाबाबतचा अंतरिम आदेश स्थगित करण्याच्या मागणीवर सुनावणीसाठी तातडीने घटनापीठ स्थापन करण्यात यावे, यासाठी महाराष्ट्र...
मुंबई : पाडव्याच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल रक्मिणी मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. मंदिर समितीच्यावतीने बुधवारपासून दोन हजार भाविकांना दर्शनाला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला...
नवी दिल्ली : केंद्र सरकारने विविध राज्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानातून सावरण्यासाठी 4381.88 कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे. महाराष्ट्राला निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानासाठी...
सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर बंधनकारकअलिबाग : ऐन दिवाळीत रायगड किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी यासंदर्भात आदेश काढले आहेत. रायगड...
तब्बल 6 पुरस्कारांची नोंद ; दुसर्यांदा पटकावले अव्वल स्थान नवी दिल्ली : जलसंधारण क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने चमकदार कामगिरी करत राष्ट्रीय जल पुरस्कारावर मोहोर उमटवली आहे. जलसंपत्ती...
महाजनांच्या बालेकिल्ल्यातील कार्यकर्ते राष्ट्रवादीतजळगाव : एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर भाजपला गळती लागली असून तेथील पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे राष्ट्रवादीत...
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लागलेल्या लॉकडाऊन आता टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्यात येत आहे. याचा पाचवा टप्पा 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरचा होता. आता याच अनलॉक 5 च्या गाईडलाईन्सला 30...
दरात चौथ्यांदा सुधारणामुंबई : राज्यात खासगी प्रयोगशाळेत होणार्या कोरोना चाचण्यांसाठीचे दर पुन्हा एकदा सुधारीत करण्यात आले असून प्रती तपासणी सुमारे 200 रुपये कमी करण्यात आले आहेत....
पायाभुत सुविधांच्या पुर्नउभारण्यासाठी शासनाचा निर्णयमुंबई : राज्यात जून ते ऑक्टोबर अखेर झालेल्या अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात झालेल्या नुकसानीसाठी भरपाई...
राज्य सरकारच्या परवानगीची आवश्यकता ; ठाकरे सरकारचा निर्णयमुंबई : महाराष्ट्रात जर इतर केंद्रीय संस्थांना अर्थात सीबीआयला तपास करायचा असेल तर आता महाराष्ट्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार...
मुंबई : कोरोना काळात हॅण्ड सॅनिटायझर आणि मास्क यांच्या किमतीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली होती. त्याचा भूर्दंड सामान्यांना सोसावा लागत होता. त्यामुळे मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमतीवर...
मुंबई ः भारतीय पोस्ट खात्याच्या महाराष्ट्र सर्कलमध्ये 1371 जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छूक आणि योग्य उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत....
मेघगर्जनेसह बसरणार पाऊस ; हवामान खात्याचा इशारामुंबई ः बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र अधिक खोलवर गेल्याने त्याची दिशा पश्चिम-वायव्य अशी राहिल त्यामुळे संपूर्ण...
महाराष्ट्रात सर्वाधिक रिकव्हरी रेटनवी दिल्ली : देशात कोरोना संसर्गावर अद्याप नियंत्रण मिळवता आले नसले तरी काही दिलासा देणारे आकडे समोर आले आहेत. कोरोनामुळे होणारा मृत्यूदर घटला असून...
मुंबई ः राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने शुक्रवारी (9 ऑक्टोबर) 15 लाखांचा टप्पा पार केला आहे. तर मृत्यूची संख्याह 40 हजारांच्या जवळ गेली आहे. राज्यातल्या रुग्णांची एकूण संख्या ही 15,06,018 एवढी...
सप्टेंबरमध्रे 2 लाख 76 हजार 108 दस्त नोंदणीमुंबई ः कोरोना लॉकडाऊनमुळे मंदीची झळ सोसणार्रा बांधकाम व्रावसाराला उभारी देण्रासाठी राज्र सरकारने 26 ऑगस्टला मुद्रांक शुल्क 2 ते 3 टक्क्र्ांनी कमी...
गरबा, दांडिया खेळण्यास बंदी मुंबई ः जगभर पसलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे यंदा सणउत्सवांनाही गालबोट लागले आहे. या परिस्थितीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भावही नियंत्रणात रहावा यासाठी...