NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

उजनी धरणांमधून भीमा पात्रात दहा हजार क्यूसेसने विसर्ग

उजनी धरणांमधून भीमा पात्रात दहा हजार क्यूसेसने विसर्ग

पुणे – उजनी धरणामधून भीमा पत्रामध्ये 10000 क्यूसेसचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे. पुणे आणि परिसरातील होत असलेल्या पावसामुळे आणि उजनी धरण साखळी परिसरात होत असलेल्या पावसामुळे उजनीमध्ये आज सकाळ आणि रात्रीपासून 70 हजार विशेषणे पाण्याचा विसर्ग होत होता त्यामुळे उजनी धरण प्रशासनाला उजनी मधून भीमा पत्रामध्ये पाणी सोडावे लागले कधी नव्हे ते जून महिन्यामध्ये उजनी मधून पाण्याचा विसर्ग करण्याची ही उजनीच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे.

अनेक वेळा उजनी धरण मायनस मध्ये केलं परंतु ते मायनस मध्ये गेलेले धरण साधारणतः परतीच्या पावसामध्ये धरण भरल्यानंतरच ते मायनस मध्ये निघत पण यावेळेस मात्र हे धरण जूनमध्येच मायनस मधून निघून पाणी सोडण्याची वेळ आली. उजनी धरणांमधून होत असलेल्या विसर्ग आणि नरे मधून येत असलेलं पाणी या दोन्हींचा संगम होऊन भीमा नदीत पात्र पूर्ण भरून वाहणार आहे त्यामुळे नदीकाठच्या लोकांना धरण प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.


रिपोर्टर

  • Mukesh S. Dhawade
    Mukesh S. Dhawade

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Mukesh S. Dhawade

संबंधित पोस्ट