Breaking News
वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली; महाराष्ट्र मध्यप्रदेशचा संपर्क तुटला
वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडलीय. भंडारा जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरूय.बावनथडी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने बपेरा पुलावर चार फूट पाणी असुन महाराष्ट्र मध्यप्रदेश राज्याचा संपर्क तुटलाय. कारधा छोट्या पुलावरही पाणी असल्याने हा पुल बंद करण्यात आला आहे. प्रशासनाच्या वतीने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
BIPIN ADHANGLE