भारताने न्यूझीलंडचा ६२ धावांमध्येच बस्ता बांधला.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. एकीकडे मुंबईकर एजाजने एकाच डावात भारताचे १० फलंदाज बाद केले. तर दुसरीकडे भारताने याला प्रतिउत्तर म्हणून न्यूझीलंडला ६२ धावांमध्येच गुंडाळले. एजाजने १० बळी घेत भारताचा पहिला डाव ३२५ धावांवर संपुष्टात आणला. पुढे भारताने सुद्धा गोलंदाजीची कमाल दाखवत न्यूझीलंड संघाला ६२ डावांमध्ये पुन्हा त्यांच्या तंबूत माघारी पाठवले. अवघ्या दोन तासांतच भारतीय गोलंदाजाने आपली कामगिरी दाखवली. अश्विनने सर्वाधिक ४ विकेट, मोहम्मद सिराजने ३, अक्षर पटेलने २ तर जयंत याने १ विकेट घेतली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant