मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

गोरगरीबांंना बिस्किट, सॅनिटायजर व मास्कचे वाटप

पनवेल : कळंबोली येथील सिंग हॉस्पिटल जवळ असलेल्या झोपडपट्टीमध्ये भाजपाला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सात वर्ष पूर्ण झाल्याबद्दल गोरगरीब लोकांना बिस्किट, सॅनिटायजर व मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी कळंबोली मंडल अध्यक्ष रवीनाथ पाटील, भटके-विमुक्त आघाडीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे, मंडल सरचिटणीस दिलीप बिस्ट, व्यापारी मोर्चाचे मण्डल अध्यक्ष कमल कोठारी, उत्तर भारतीय मोर्चाचे केशव यादव, डॉक्टर कुरुंद इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

कळंबोली येथील सिडको कार्यालय जवळ असलेल्या झोपडपट्टी पाला मध्ये राहणारे गोरगरीब व भटकंती करणारे मोलमजूर यांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. भाजपा भटके-विमुक्त आघाडीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष बबन बारगजे यांचा संकल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी व्यापारी मोर्चाचे कळंबोली मंडल अध्यक्ष कमल कोठारी मंडळ सरचिटणीस दिलीप बीस्ट, भटके-विमुक्त आघाडी कळंबोली मंडळ अध्यक्ष आबासाहेब घुटुकडे उपस्थित होते. माजी खा.रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब जनतेच्या मुखात अन्नाचे चार घास जावेत व कोरोना काळात कोणीही उपाशी राहू नये ही संकल्पना राबवण्यात आलेली आहे. 

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट