NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

केंद्र सरकारचा मोठा निर्णय : १५ फेब्रुवारी पर्यंत शाळा बंद

       कोरोनाचा वाढता आलेख आणि ओमायक्रॉनची वाढत चाललेली धास्ती या सगळ्या गोष्टींमुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकारने अधिक महत्वाचे पाऊलं उचलली आहेत. सगळ्यात आधी पहिली ते नववीच्या सुरु असलेल्या शाळा बंद करण्यात आल्या, त्यानंतर जमावबंदी आणि मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कडक नियम या सगळ्याच बाबतीत राज्यसरकार आणि केंद्र सरकारने विचारपूर्वक निर्णय घेत आहेत. अशातच राज्य सरकारने आता अजून एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. 

      आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काही महत्वपूर्ण घोषणा केली असून राज्यातील सर्व अकृषी महाविद्यालये आणि तंत्रशिक्षण संस्था १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. तसेच, सर्व विद्यापीठांनी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय देखील घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. शाळा बंद झाल्यानंतर आता त्या मागोमाग कॉलेज सुद्धा बंद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्यसरकारने घेतला असून, सगळ्यांनी त्यांच्या या निर्णयाला मंजुरी सुद्धा दिली आहे. तूर्तास तरी महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन लागण्याची कोणते चिन्ह समोर आले नाहीत. परंतु जर कोरोना रुग्णांचा आकडा हा २०,००० वरती गेला तर लॉकडाऊनचेपूर्ण संकेत राज्यसरकारकडून देण्यात आले आहेत. 

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट