NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

एमएमआरडीएचे महानगर आयुक्त, डॉ. संजय मुखर्जी (भाप्रसे) म्हणाले


एमएमआरडीएचे महानगर आयुक्त, डॉ. संजय मुखर्जी (भाप्रसे) म्हणाले :

“आरटीएस पोर्टलचा शुभारंभ हा एमएमआरडीएच्या सुरळीत, पारदर्शक, नागरिककेंद्री प्रशासनाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आम्ही सेवा वितरणातील पारंपरिक अडथळे दूर करत आहोत आणि आवश्यक सार्वजनिक सेवा कुठूनही, कधीही ॲक्सेस करण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहोत. हा उपक्रम मुंबई महानगर प्रदेशातील प्रत्येक रहिवाशासाठी विश्वास, कार्यक्षमता आणि समावेश यांना चालना देण्याच्या आमच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. नागरिकांच्या सतत बदलणाऱ्या गरजांची पूर्तता करणारे स्मार्ट नागरी व्यवस्थापन पुढे नेत राहण्याचा आमचा संकल्प कायम आहे.”

मुंबई, दि 29

बांगलादेशी हिरवे साप फार वळवळ करत आहेत. हे काही कराचीचे बंदर नाही, हे हिंदू राष्ट्रातील हक्काचे बंदर आहे. जो काही प्रकार आमच्या भगिनींसोबत झाला तो काही आम्ही सहन करणार नाही, मी इथून ही धमकी देऊन जात आहे. इथून पुढे काही घडलं तर पोलिसांना काही कळवणार नाही, मग तुम्हाला पाकिस्तानातील अब्बांकडे तुम्हाला पाठवून देऊ, वळवळ लगेच बंद करावी, असे मंत्री मस्त्यविकास नितेश राणे यांनी म्हटले आहे. सर्वधर्मसमभाव आम्ही मानत नाही, त्यामुळे कॅबिनेट मंत्री इथे आला असल्याचे ते म्हणाले.

बांग्लादेशी मच्छीमारांविरुद्ध तक्रारी असल्याने मस्त्यविकास मंत्री नितेश राणे यांनी भाऊचा धक्क्याला भेट दिली. सरकार याबाबत गंभीर आहे. त्यामुळे कॅबिनेट मंत्री इथे आल्याचे ते म्हणाले.

राणे यांनी म्हटले आहे की, कुठलाही बांगलादेशी आणि रोहिंग्या मला इथे दिसला तर मी त्याला आपल्या पायावर मस्जिदीमध्ये जाऊ देणार नाही. ज्याला व्हीडिओ दाखवायचा आहे त्याला दाखवा. रोहिंग्या नावाची घाण आम्हाला नको आहे. आपल्या लोकांनी देखील हे समजून घ्यावे. हिंदूंना मुस्लिमांची भीती नाही हिंदूंना हिंदूंची भीती आहे असं सावरकर म्हणाले होते.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट