NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

राजस्थानातील दोन भावांकडून गुंतवणूकदारांची 2,676 कोटींची फसवणूक

राजस्थानातील दोन भावांकडून गुंतवणूकदारांची 2,676 कोटींची फसवणूक

जयपूर - राजस्थानातील सुभाष बिजाराणी आणि रणवीर बिजाराणी या दोन भावांनी नेक्सा एव्हरग्रीन नावाची बनावट कंपनी स्थापन करुन गुजरातमधील ‘धोलेरा स्मार्ट सिटी’मध्ये उच्च परतावा आणि जमिनीचे भूखंड देण्याचे आश्वासन देऊन गुंतवणूकदारांना तब्बल 2,676 कोटींचा गंडा घातला आहे. बिजाराणी बंधूंनी 70 हजारांहून अधिक लोकांना घरे, भूखंड आणि स्मार्ट सिटीमध्ये जास्त परताव्यांचे आमिष दिले. आता हा घोटाळा उघडकीस आला आणि ईडी बिजाराणी बंधूंच्या लपण्याच्या ठिकाणांवर छापे टाकत आहे.

राजस्थानातील सिकर शहरातील दोन भावांनी – सुभाष बिजाराणी आणि रणवीर बिजाराणी – धोलेरा स्मार्ट सिटीच्या नावाखाली 70 हजार लोकांकडून कोट्यवधी रुपये लुबाडले. रणवीर बिजाराणीने 2014 मध्ये धोलेरा येथे जमीन खरेदी केली होती आणि भाऊ सुभाषने सैन्यातून निवृत्त होऊन परतल्यावर त्याच्याकडील 30 लाख रुपये धोलेरा येथे जमिनीत गुंतवले. दोघांनी लोकांना भूखंड, फ्लॅट, जमीन आणि चांगल्या परताव्याच्या नावाखाली या स्मार्ट सिटीमध्ये गुंतवणूक करायला भाव पाडले. लोकांना या योजनेचा भाग बनवण्यासाठी भावांनी 1500 कोटी रुपये कमिशन म्हणून वाटले.

त्यानंतर कंपनीने हळूहळू आपली कार्यालये बंद करण्यास सुरुवात केली आणि कंपनीची कार्यालये एका रात्रीत गायब होऊ लागली. कंपनीविरुद्ध वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल होऊ लागल्या आणि प्रकरण उघडकीस येताच ईडीने झुंझुनू, सिकर, जयपूर आणि अहमदाबादमधील 25 ठिकाणांवर छापे टाकले.


रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट