आषाढी वारीच्या पालखी मार्ग सुविधेत महत्त्वाचे बदल या AI मुळे बँकिंग प्रणालीवर सायबर हल्ल्याचा धोका आठवड्यातून तीन दिवस दिवा-चिपळूण अनारक्षित मेमू सेवा सायली सातघरेला सर्वोत्तम महिला खेळाडूचा पुरस्कार – सुभाष हरचेकर ट्रम्प यांचे भारताला नरक द्वार म्हणण्यावर घुमजाव अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार शर्तभंग झालेल्या सिडको, नैनाकडील जागा सरकारजमा करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश! विरोध झुगारून भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचा २३ कोटींचा प्रस्ताव मंजूर! हौशी गायकांसाठी ‘पुणे आयडॉल २०२६’; सोमेश्वर फाउंडेशनचा उपक्रम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘मार्ग प्रणाली’चा महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या हस्ते शुभारंभ राजेश मोरे यांची शिवडी विभाग अध्यक्ष पदी निवड लोकार्पणानंतर मुंबई मेट्रो लाईन 2B वर पहिल्यांदाच व्यावसायिक चित्रीकरण केंद्र सरकारच्या आयगॉट- ‘साधना सप्ताह 2026’ मध्ये महाराष्ट्र अव्वल मेट्रो मार्गिका-५ अ, टप्पा एक आणि टप्पा दोनला मंजुरी मराठी सक्तीच्या विरोधात 15 लाख रिक्षाचालक जाणार संपावर ओव्हरटाइमसाठी कर्मचाऱ्यांना मिळणार दुप्पट मोबदला खाशाबा जाधवांना मरणोत्तर पद्मविभूषण देण्याचे न्यायालयाचे आदेश युद्धामुळे झालेल्या नुकसानासाठी UAE ने अमेरिकेकडे मागितली आर्थिक गॅरंटी एसटी सौर ऊर्जेचा पहिला टप्पा सुरू; २.५७ मेगावॉट ग्रीड सोलर प्रकल्पास मंजुरी कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात भीषण पाणी टंचाई या प्रवाशांना विमानामध्ये ‘नो एन्ट्री’ पेन्शन क्षेत्रात येणार १००% FDI नगरसेवकांना १ लाख मानधनाची मागणी ! RBI ने हटवले रुपयाच्या व्यापारावरील निर्बंध एल निनोच्या पार्श्वभूमीवर यंदाचा खरीप हंगाम अत्यंत महत्त्वाचा : कृषी मंत्री भरणे काळ्या हळदीला सोन्याचा भाव! तब्बल २१,१५० उच्चांकी दर होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार राज्यात 20-22 एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ समृद्धी महामार्गावरून १,२४० कोटींची विक्रमी टोल वसूली खरात प्रकरणातील महत्त्वाच्या साक्षीदाराचा अपघाती मृत्यू उत्तरेच महत्व वाढवण्याचा प्रयत्न,राज ठाकरे यांचा आरोप गडचिरोली जिल्ह्यात प्रथमच धावली रेल्वे कोल्हापूरच्या महापौर श्रीमती रूपाराणी निकम यांनी मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांची सदिच्छा भेट घेतली चर्नी रोड स्थानकावर भीम जयंतीचा झाला जल्लोष ‘सीबीएसई’ दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा महापौर श्रीमती रितू तावडे, महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी केला सत्कार अमेरिकेत अणू-अंतराळ संशोधन करणारे 5 शास्त्रज्ञ गायब २०२६- २७ पीक कर्जासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी शेतकरी महिलेने सुरू केली आशिया खंडातील पहिली चुंबक बनवणारी कंपनी रितेश देशमुखच्या राजा शिवाजी’चं पहिलंच गाणं रिलीज पश्चिम उपनगरांमधील नालेस्‍वच्‍छतेची कामे प्रगतिपथावर मराठी उद्योजकाचा अमेरिकेच्या हार्वर्डमध्ये झेंडा- ‘तौराल इंडिया’ व भरत गीते यांची यशोगाथा हार्वर्ड बिझनेस स्कुलच्या अभ्यासक्रमात पु. ल. देशपांडे अकादमीत रंगणार स्त्री गझलकारांचा गझल मुशायरा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे भव्य प्रदर्शन…. मुंबई अग्निशमन दलात सेवा बजावताना शहीद वीर अग्निशमन अधिकारी व जवानांना ‘राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन’ निमित्ताने श्रद्धांजली अर्पण. आता इंटरनेटशिवायही करता येईल UPI Payment राज्यासह देशात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस IMD मुंबईत होणार आयईएस स्कील टेक विद्यापीठ ज्येष्ठ गायिका आशा भोसले अनंतात विलीन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती, जोडते दलित सवर्णांची नाती – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले जड वाहनांना ड्रायव्हर असिस्ट सिस्टिम’ बंधनकारक ज्येष्ठ कबड्डीपटूंचा झाला डिलाईल रोड येथे सन्मान, आमदार सुनील शिंदे यांचा पुढाकार महात्मा फुले यांना द्विशताब्दी जयंती वर्षातच ‘भारतरत्न’ मिळावा यासाठी विशेष आग्रह धरणार: खा. ज्योती वाघमारे मध्य रेल्वे मार्गावर लवकरच बंद दरवाज्याची पहिली नॉन AC लोकल ट्रेन पुणे शहरात डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त ‘नो डीजे’ मिरवणूक राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये थेट सरपंचपदासाठी 28 एप्रिलला मतदान 10 हजारांवरील UPI पेमेंटवर लागेल एक तासाचा ‘ब्रेक’ कोकणासाठी ४ वातानुकूलित विशेष रेल्वेगाड्या आसाम आणि पुदुचेरीमध्ये इतिहासातील सर्वाधिक मतदानाची नोंद कंपनी धर्मांतर प्रकरण: पाच आरोपी न्यायालयीन कोठडीत, एकाला पोलीस कोठडी… विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएमच्या तपासणीचे उच्च न्यायालयाचे आदेश… यावर्षीचा महामानव डॉ. आंबेडकर जयंती उत्सव ठरणार संस्मरणीय: परशुराम वाडेकर बारामतीत काँग्रेसची माघार मात्र पाठिंबा नाही आता OTT वर धडकणार ‘धुरंधर 2’ राज्यातील सर्व जिल्ह्यांत एका फोनवर हजर होणार फिरते रुग्णालय NEP नुसार नवीन शैक्षणिक वर्षांपासून ४ वर्षांचा पदवी अभ्यासक्रम टोल प्लाझावर आता रोख रकमेवर बंदी इराण – अमेरिका युद्धविरामामुळे तेलाच्या किंमतीत घसरण Netflix ने खास लहान मुलांसाठी लाँच केले गेमिंग ॲप मेट्रो लाईन-९चा पहिला टप्पा सुरू; मुंबई-मीरा-भाईंदर प्रवास होणार जलद मुंबई मेट्रो २बीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण व पॉड टॅक्सी प्रकल्पाचे ई भूमीपूजन संपन्न पाकिस्तानात रात्री 8 नंतर लागणार लॉकडाऊन डॉ. गजानन रत्नपारखी यांची अध्यक्षपदी नियुक्ती दिल्ली विधानसभेचे बॅरियर तोडून आत घुसली कार मे अखेरपर्यंत Air India कडून इस्रायलची विमानसेवा रद्द मुंबई ते सिंधुदुर्ग रो-रो बोट सेवा 35 दिवसांतच ठप्प पश्चिम रेल्वेच्या मार्गावर आता १२ डब्यांऐवजी १५ डब्यांच्या लोकल महानगरपालिकेतील १००० कोटी रुपयांची टेंडर फक्त रद्द करुन चालणार नाही; स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात अवतरले अंदमान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 120 वा लग्नसोहळा भायखळ्यात जल्लोषात मराठी अभिनेत्रीने लिहिलेल्या कादंबरीवर आधारित वेबसरिज लवकरच OTT वर मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी पुन्हा शरद पवार दहिसर भाईंदर मेट्रोला आता सात एप्रिलचा मुहूर्त सहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पुन्हा उघडले ‘भारतमाता’ सिनेमागृह मुंबई महापालिकेतील अपात्र महिलांना मिळणार शिलाई मशीन उल्हासनगरमध्ये शांतीनगर स्मशानभूमीतील आंबेडकरांचा पुतळा स्थलांतरित करण्याची मागणी दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारींचा तातडीने व प्राधान्याने निपटारा करण्याचे निर्देश गॅस टंचाईमुळे बेस्टची उपाहारगृहे बंद अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री शेतक-यांच्या बांधावर भोंदूबाबा अशोक खरातला दुसऱ्या गुन्ह्यात पुन्हा अटक पुण्याला आवकाळी पावसानं झोडपलं गोकुळ दूध संघाची होणार चौकशी कुवेत एअरवेजच्या विमानातून आले 20 भारतीयांचे मृतदेह व्यावसायिक सिलिंडर ₹218 ने महागला विमान प्रवास महागणार, जेट इंधनाच्या किमती दुप्पट AI डेटा केंद्रांमुळे वाढत आहे पृथ्वीचे तापमान प्रिमियम पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ पाकीस्तानी नागरिकांनी मागीतला धुरंधरच्या कमाईमध्ये वाटा दुबईतून भारतात स्वस्त सोने आणण्यास मुदतवाढ महाराणी ताराबाईंबद्दल जैन मुनींचे वादग्रस्त व्यक्तव्य नवीन आर्थिक वर्षात रेडी रेकनर दर स्थिर, अश्विनी भिडे यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा कार्यभार क्रिकेट कट्टा अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत स्टार क्रिकेट ग्रुप विजयी अष्टपैलू शिक्षक नितिन आहेर जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित !!! नांदूरमध्यमेश्वरमध्ये ‘ग्रेट व्हाईट पेलिकन’चे आगमन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यावर गुन्हा दाखल करा. डिजिटल सूचना फलकांमुळे मुंबईकरांना दिलासा? देशांतर्गत एलपीजी (LPG) उत्पादनात ४०% वाढ बेस्ट’ला बळकटी देण्यासाठी पालिकेचीकटिबद्धताकर्मचाऱ्यांच्या देणीप्रश्नी महापौर संवेदनशील २०११ पर्यंतची निवासी अतिक्रमणे झाली नियमानुकूल पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क १० रुपयांनी कमी रामोशी समाजाची होणार राज्यव्यापी परिषद थकीत करभरणा न करणाऱ्या मालमत्तांवर तत्काळ अटकावणी आणि जप्तीची कारवाई करावी – शालेय पाठ्यपुस्तकात अजितदादांच्या जीवन कार्यावर आधारित धडा घेण्याची आमदार राजकुमार बडोले यांची विधानसभेत आग्रही मागणी NCERT ने वगळला मराठा साम्राज्याच्या अटक ते कटक विस्ताराचा नकाशा युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्पनी इराणसमोर ठेवल्या १५ अटी कोविड काळातील ९८ चित्रपटांना दिलासा; शासनमार्फत ४ कोटी ९० लाखाचा निधी वाटप शर्तभंग’ नियमित करण्याचे अधिकार आता जिल्हाधिकार्‍यांना! पाणी पुरवठ्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याच्या मागण्यांबाबत आरे प्रशासन चर्चेस तयार साखर कारखान्यांच्या आर्थिक सहाय्यासाठी तातडीने राज्यस्तरीय समिती गठीत नारायण सुर्वे साहित्य संमेलनात गिरणगावचे रंगकर्मी राघवकुमार,कथालेखक काशिनाथ माटल यांना पुरस्कार जाहीर! भायखळा येथील शूटिंगबॉल स्पर्धेत इस्तियाक मालेगावने पटकावला प्रथम क्रमांक हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरी 1 एप्रिलपासून पॅनकार्डचे नियम बदलणार एकशे आठ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांच्या तक्रारींची चौकशी सचिन अहिर सामान्यांच्या प्रश्नावर लढणारे लढाऊ व्यक्तिमत्व! खासदार अरविंद सावंत नगरसेवक सनी निम्हण यांच्या प्रयत्नातून औंध–डेक्कन बससेवा पुन्हा सुरू सोनं-चांदीच्या दरात घसरण सुरूच माजी मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचं निधन कोकणातील या जिल्ह्यातील सर्व गावे येणार विकिपीडियावर मिरा रोड येथे स्वामी समर्थ प्रकटदिन जल्लोषात पंतप्रधान मोदींनी साधला इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी संवाद हिमालयातील हिमनद्यांचा बर्फ वितळण्याचा वेग झाला दुप्पट PRARAMBH 2026 : नवीन इन्कम टॅक्स कायद्यासाठी देशव्यापी मोहीम बदलापूरहून फक्त अर्ध्या तासात गाठता येणार नवी मुंबई अशोक खरात या भोंदू बाबाची कोट्यवधींची संपत्ती उघड….. वनविभाग मासांहारी प्राण्यांना अधिवासातच देणार पुरेशी शिकार अवकाळी पावसामुळे मराठवाड्यातील 11. 5 हजार हेक्टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान प्रसिद्ध कार्टून शो डोरेमॉनच्या‌ दिग्दर्शकाचे निधन “स्वामी समर्थ” गाण्याचा संगीत अनावरण सोहळा गिरगाव शोभा यात्रेत संपन्न २० वा ‘पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’ शुक्रवारपासून अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी उल्हासनगरमध्ये ‘एक खिडकी योजना’ भारतात होणार World Indoor Athletics Championship गुढी पाढवयामुळे ……. आले तरुणाईला उधाण केदारनाथ मंदीर प्रवेशासाठी गैरहिंदूंना द्यावे लागणार सनातनी असल्याचे प्रतिज्ञापत्र महिला खेळाडूंसह नोकरदार महिलांसाठी स्वच्छतागृहे कधी निर्माण करणार, राज्यात वाहनांवरील पर्यावरण कर झाला दुप्पट बिबटे आणि मानव संघर्ष टाळण्यासाठी आता कायद्यात सुधारणा… पोस्टाची प्रीमियम सेवा – २४ तासांत पोहोचणार पार्सल भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह देण्यासाठी कॅनडा सरकारने मागितले 35 लाख मुंबईतील पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग, मुख्य रस्ते व रहदारीचे रस्‍ते समतल करावेत, उप महापौर श्री. संजय घाडी 10 वी भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिकांचा संच चोरीला 10 वी भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिकांचा संच चोरीला 2026 चे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर, या मराठी लेखकाचा सन्मान सेवानिवृत्त एस.टी. कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास सिंधू सेवा दलातर्फे शुक्रवारी (ता. २०) ‘चेटीचंड’ महोत्सव सक्तीने धर्मांतर विरोधी विधेयकावर विरोधी पक्षांमध्ये फूट बेकायदेशीर धर्मांतरणाच्या विरोधातील विधेयक सर्व धर्मियांसाठी समान…. Fastag वार्षिक पास १ एप्रिलपासून महागणार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेला स्थगिती आणि मनाई आदेश देण्याची मागणी आखाती देशातील युद्धामुळे टरबुज उत्पादक शेतकऱ्यांना फटका… राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर भारतीय चित्रपटांसाठी आता सबटायटल्स आणि ऑडिओ वर्णन अनिवार्य भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांना व्हिसा मुदतवाढ LPG गॅसला पर्याय सापडल्याचा पुण्यातील शास्त्रज्ञांचा दावा गॅस पुरवठ्याच्या प्राधान्यक्रमाची नियमावली जारी अनधिकृत पार्किंग केलेल्या वाहनांमुळे पादचारी हैराण पंधरादिवसांत राज्यातील मद्यनिर्मिती बंद करावी लागणार WhatsApp, FB आणि Messenger वर फसवणूक टाळण्यासाठी Meta चे नवे फिचर्स मुंबई मनपाच्या शाळांमध्ये मध्यान्ह भोजनाऐवजी फळे वाटप सक्तीच्या धर्मांतरासाठी ७ वर्षांची कैद, ‘धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानसभेत सादर जागतिक महिला दिन मनाला स्पर्श करणारा उपक्रम ठरला LPG टंचाईमुळे इन्डक्शनच्या मागणीत मोठी वाढ ग्रामीण भागात 45 दिवसांनंतरच बुक होणार LPG सिलेंडर प्रवासी सेवा देणाऱ्या वाहनांना ‘QR कोड’ अनिवार्य देशातील पहिली ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था महाराष्ट्राचीच…. जप्तीची कारवाई सुरू होताच २ हजार ८८८ मालमत्ताधारकांनी भरला कर महाराष्ट्र केसरी २०२५-२६’ कुस्ती स्पर्धेच्या बोधचिन्हाचे झाले अनावरण मुंबईतल्या घरासाठी गिरणी कामगार एकवटला! मुरबे बंदर प्रकल्पाच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह बहुचर्चित ‘ लाडकी बहीण ‘ योजनेवर येतोय चित्रपट प्रसिद्ध रॅपर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे मुंबई येथे आगमन ‘हॉवर्थ इंडिया’तर्फे महिला दिनी कर्तृत्त्ववान महिलांसह प्रमुख शहरांमध्ये ‘गिव्ह टू गेन’ मालिकेचे आयोजन माणिकडोह मधील २० बिबट्यांचे वनतारा केंद्रात स्थलांतर अंबरनाथ शिवमंदिर परिसरात 32 घरांवर बुलडोझर हवामान विभागाकडून उष्णतेचा अलर्ट जारी ६० रुपयांनी वाढले घरगुती Gas सिलिंडरचे दर या शहरांत सुरू होणार BSNL 5G सेवा एकल मातांना पूर्ण पालकत्वाचा अधिकार – न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कुंभदूत ॲपचे अनावरण बृहन्‍मुंबई महानगरपालिका स्‍थायी समिती अध्यक्षपदी श्री. प्रभाकर शिंदे यांची बिनविरोध निवड PCM ग्रुप घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मिळेल मेडिकलला प्रवेश शेअर बाजारात भीषण भूकंप! इराण-अमेरिका युद्धाच्या सावटाखाली बाजार ‘रक्तबंबाळ पंतप्रधानांच्या मेन्यूला अस्सल मराठी तडका ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे पोस्टर आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी झाले रिलीज! DGCA कडून विमान प्रवासातील गैरवर्तनाबाबत; ‘झीरो टॉलरन्स पॉलिसी’ लागू अभिनेता प्रसाद ओकच्या कामगिरीचा विश्वविक्रम राज्यसभेच्या ३७ जागांसाठी १६ मार्चला निवडणूक नाशिकमधील द्राक्ष उत्पादक संकटात विमानात एवढं फ्यूएल घेऊन बारामतीच्या दिशेने जाण्याचं कारण काय? जन गण मन आधी ‘वंदे मातरम्’ गाण्याला दल खालसाचा विरोध राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक पद भरतीस मान्यता काळाचौकी येथे खोदकामामुळे अपघातात वाढ हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ पुस्तकातून मार्गदर्शन आणि उपाय मस्क यांची AI कंपनी चंद्रावर उभारणार फॅक्टरी भोईवाडा परिसरात वाहतूक विभागाची धडक संयुक्त कारवाई; नगरसेविका श्रद्धा जाधव सोडवणार क्यू आर कोडने नागरी समस्या महाशिवरात्रीसाठी भीमाशंकर मंदिर राहणार बंद भारत लवकरच या देशात UPI लाँन्च करणार RSS च्या कार्यक्रमाला सलमान खानची उपस्थिती लाडक्या बहिणींच्या e-KYC ला मुदतवाढ १२ जिल्हापरिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान देशभर ओला, उबर आणि रॅपिडो चा संप इस्लामाबादमध्ये मशिदीवर आत्मघातकी हल्ला 31 जण मृत्यूमुखी, 169 जखमी भारतातील पहिला AI IPO करी रोड पदपथांवरील हायड्रेलमुळे पादचारी हैराण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना मिळणार Z+ दर्जाची सुरक्षा चेक बाऊन्स प्रकरणी अभिनेता राजपाल यादव विरोधात अटक वॉरंट शक्तिपीठ महामार्गाच्या खर्चात तब्बल १५ हजार कोटींची वाढ अजितदादा पवार यांचे संगमवाडी येथे भव्य स्मारक उभारण्याची मागणी युमनाम खेमचंद सिंह झाले मणिपूरचे 13 वे मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदाची शपथ भायखळा येथे दिवंगत कै.शरद (आप्पा) पवार उद्यानाचे झाले लोकार्पण आज निर्मला सीतारमण नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार, मतदार यादीत नाव न सापडल्यास BMC च्या या हेल्पलाईनवर कॉल करा प्रचारतोफा थंडावल्या, उमेदवारांना घरोघरी प्रचारास मुभा राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका 5 फेब्रुवारीला Blinkit, Zepto, Swiggy, Zomato ची 10 मिनिटांची डिलिव्हरी सर्व्हीस बंद नालासोपार्‍यात १० लाखांची रोकड जप्त यामिनी जाधव यांचा मुंबई पालिका निवडणुकीसाठी प्रचाराला वेग राजुलच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे भांडुप मध्ये वेदांता समूहाचे अध्यक्ष दान करणार ७५ टक्के संपत्ती नाना आंबोले यांना शिवडीकरांचा वाढता प्रतिसाद ठाकरे बंधूंच्या मुलाखतीचा टीझर प्रसिद्ध क्रांतिज्योती विद्यालय ‘ सुपरहीट, पहिल्याच आठवड्यात ३.९१ कोटी कमाई राज्यभरात प्रचारसभांचा धुरळा, फडणवीस ठाणेकरांशी संवाद ... मुंबईत धावणार 18 डब्ब्यांची लोकल राज्यातील २७ लाख वाहनांना अद्यापही HSRP नाही, लवकरच तपासणी होणार बिनविरोध निवडीला मनसेचा हायकोर्टात आव्हान माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचं दीर्घ आजारानं निधन वचन ठाकरेंचं! मुंबईकरांसाठी राज-उद्धव ठाकरेंकडून शिवशक्तीचा वचननामा जाहीर आज होणार फैसला! कर्णधार वैभव सूर्यवंशीच्या नेतृत्वात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका राजुल संजय पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज संरक्षण क्षेत्रासाठी 79 हजार कोटींच्या खरेदी प्रस्तावाला मंजुरी ३३ वर्षांनंतर पुन्हा उघडणार जेजे हत्याकांडाची केस प्रशिक्षकपदावरून गौतम गंभीरला बीसीसीआयकडून मिळणार डच्चू? अखेर BCCI ने सोडलं मौन, पुण्यात भाजप, राष्ट्रवादीविरोधात लढणार, मविआचा फॉर्म्युला ठरला; 50-50-50 मनसेलाही सोबत घेणार शिवसेनेची लवकरच पहिली यादी; एकनाथ शिंदेंकडून 60 माजी नगरसेवकांना संधी, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी विशेष टोलमाफी पास पर्यूषण पर्वात दोन दिवस कत्तलखाने राहणार बंद २९ टक्के कोसळला या गेमिंग कंपनीचा शेअर Asia Cup मध्ये भारत-पाक आमने सामने- सरकारने दिली परवानगी 12 आणि 28 टक्क्यांचा GST स्लॅब होणार रद्द, सर्वसामान्यांना फायदा अमेरिकेत छत्रपती शिवरायांच्या कीर्तीरथाची भव्यदिव्य मिरवणूक कानात ईअर फोन असल्याने युवकाचा मृत्यू पोस्ट झाले अत्याधुनिक – अ‍ॅडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म सुरु BSNL ची मान्सून ऑफर – 1 महिना मोफत इंटरनेट गणेश विसर्जनाच्या पार्श्वभुमीवर सामाजिक सलोख्यासाठी हजरत महंमद पैगंबर जयंती ८ सप्टेंबर रोजी होणार .. आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर निवृत्त न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी विरोधी पक्षाचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार प्रवासाला तब्बल बारा तास, मग टोल का द्यावा, सर्वोच्च न्यायालयाचा सवाल उपमुख्यमंत्री शिंदेंनी जाहीर केले ‘लाडकी सून’ अभियान मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी… कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ… उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच झाले सुरू मतदार यादीबाबतचे आरोप शपथपत्रासह करा अन्यथा माफी मागा… शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल १८ ऑगस्टला जालन्यात मुसळधार पावसाने नदी नाले तुडुंब… मुंबईत पागडीधारकांना आदित्य ठाकरेंकडून पुनर्वसनाची हमी कॅडबरी डेअरी मिल्कच्या रॅपरवर खास मराठीत शब्द पहिल्याच दिवशी FASTag वार्षिक पासला भरभरुन प्रतिसाद, १.४ लाखांहून अधिक नोंदणी राज्यात १६ ते २१ ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा इशारा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राचे उद्घाटन लवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणार डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौ.फुटांचे घर बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत सर्व घटकांना सोबत घेऊन विकास करणार ! नारळी पौर्णिमेला वरळीत हुल्लडबाजी करणाऱ्या उबाठा गटावर कारवाई करा BSF मध्ये 1121 जागांसाठी भरती; 10वी-12वी व ITI करु शकतात अर्ज 15 ऑगस्टपासून सुरू होणार FASTag Pass गणेशोत्सव काळात मुंबईत ‘डीजे’ला बंदी दादरमध्ये इमारतीच्या छतावर कबुतरखाना सुरू आधार कार्ड, व्होटर कार्ड,रेशन कार्ड हे नागरिकत्त्वाचे पुरावे नाहीत 15 ऑगस्ट रोजी कल्याण-डोंबिवलीत मांसाहार बंदी इथेनॉल पुरवठ्यात उ.प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र दुसर्‍या स्थानी हेपेटायटीस D पासून कर्करोगाचा धोका असल्याचा WHO चा निर्वाळा दहिहंडी सराव करताना 11 वर्षीय बालकाने गमावला जीव अमेरिकेच्या टॅरिफमुळे दोन अब्ज डॉलरची कोळंबी निर्यात धोक्यात सिंचन तलाव धोक्यात; भिंत खचली, २०० एकर शेतीला धोका…. हुतात्मा स्मारकाच ऐतिहासिक महत्त्व टिकले पाहिजे - आमदार सचिन अहिर रेल्वेकडून इतर प्रवाशांसह मुंबईकरांसाठी सुरक्षेच्या नव्या उपाययोजना राजकीय पक्षाचा चेहरा राहिलेली व्यक्ति न्यायालयाचा चेहरा असणे योग्य आहे का ? सरकारने लोकसभेत सादर केलेले आयकर विधेयक घेतले मागे अमेरिकेच्या टॅरिफचा भारतीय वस्त्रोद्योगाला मोठा फटका ठाणे जिल्ह्यातील या शहरात लवकरच सुरु होणार ‘पॉड टॅक्सी’ सेवा माथेरानची हातरिक्षा बंद करा – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश कबुतरांना अन्न-पाणी देण्यावर उच्च न्यायालयाची बंदी कायम एक पडदा सिनेमागृहाबाबत संयुक्त समिती कोल्हापूरकर जिंकले, महादेवी हत्तीण पुन्हा येणार नांदणी मठात उत्तराखंडला गेलेले महाराष्ट्रातील सर्व पर्यटक सुखरूप ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती उत्तरकाशीमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार, ४ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता भाजपाचे पदाधिकारी बनले न्यायाधीश, न्यायपालिकेचा निष्पक्षपणा धोक्यात? सेंचुरी मिलचा भूखंड कोणाच्या घशात घालणार? कामगार नेते गोविंदराव मोहिते‌ भायखळ्यात आमदार चषक 2025 ही भव्य हॉलीबॉल स्पर्धा संपन्न शिवसेना प्रभाग 205 च्या वतीने लाडू वाटप नृत्येश्वर संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तैवानमध्ये भारतीय लोकनृत्यांची केली बहारदार सादरीकरण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्थानकाच्या नामकरणाविरोधात शिवसेनेचे आंदोलन एसटी आता करणार रिटेल (किरकोळ ) इंधन विक्री कबुतरांना खाद्य देणार्‍याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा न्यायालयाचा आदेश काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजपामध्ये प्रवेश ‘$1 ट्रिलियन’ अर्थव्यवस्थेकडे महाराष्ट्राची वेगवान वाटचाल! निवडणूक पारदर्शक होण्यासाठी मतदार यादी आधार क्रमांकाशी जोडा राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये महिलांसाठी कर्करोग तपासणीची मोहीम हाती… स्वामीनाथन यांचा जन्मदिन “शाश्वत शेती दिन” म्हणून साजरा राज्य सरकारने जाहीर केले नवे सोशल मीडिया नियम राज ठाकरे आल्यानं कित्येक पटीनं आनंद- उद्धव ठाकरे खडसेंचा जावई पुण्यात रेव्ह पार्टीत रंगेहाथ पकडला गेला लाडकी बहीण योजनेसाठी 26.34 लाख महिला अपात्र जन्मतःच या बालकाच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड 10 उत्तीर्ण उमेदवारांसाठी IB मध्ये नोकरीची मोठी संधी शाळा, कॉलेज आणि कोचिंग संस्थांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून 15 निर्देश जारी मुंबई रेल्वे साखळी स्फोट प्रकरण : हायकोर्टाच्या निकालाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी ससून डॉकमधील मच्छीमारांच्या पुनर्वसनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल मुंबई के समुंदर में दुबे दुबे कर मारेंगे.. ; राज ठाकरे निशिकांत दुबेवर कडाडले सीमाभागातील निपाणी शहरात कन्नड भाषेची सक्ती महायुती सरकारला सत्तेचा माज -माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई महाराष्ट्राचीच , मुंबईत मराठी माणसाचाच आवाज बुलंद …. ‘जय गुजरात’ म्हणणारे एकनाथ शिंदे गुजरात व अमित शाहांचे गुलाम म्हाडा लॉटरीचा धडाका; ठाण्यात 2000 घरांसाठी सोडत, वाचा कधी येणार जाहिरात पावसाळ्यात केस का गळतात? अशी घरगुती उपाय करून थांबवा केस गळती NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

आरक्षणाचे मारेकरी कोण?

महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षण आणि त्यानंतर न्यायालयाने रद्द केलेल्या ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणावरून वातावरण तापले आहे. प्रत्येक राजकीय विरोधी पक्ष हा आरक्षणाच्या मुद्द्यांवरून सत्ताधारी पार्टीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करताना दिसतो. भाजप राज्यात सत्तेवर असताना हाच खेळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने खेळला होता. आज त्याचीच पुनरावृत्ती फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपाकडून होताना दिसत आहे. हे सर्व राजकारणापुरते मर्यादित असले तर ठीक परंतु जेव्हा त्या-त्या समाजातील मुलांची माथी भडकवून त्यांना आरक्षणाच्या मुद्द्यांवरून रस्त्यावर उतरवले जाते हे फारच घातक आहे. मनुवाद अंगीकारणार्‍या पक्षाचा कायम आरक्षणाला विरोध राहिला आणि गेल्या काही वर्षात देशातील आरक्षण पद्धतशीर संपवण्याचा प्रयत्न ज्या पक्षाकडून करण्यात येत आहे त्याच पक्षाचे राजकीय पुढारी आज आरक्षणावरून आंदोलने करतात हेच मुळात आश्चर्यकारक आहे. ‘आम्हाला सत्ता द्या आम्ही चार महिन्यात आरक्षण देतो’ हि राजकीय पुढार्‍यांची आंदोलनातील भीष्म प्रतिज्ञा ऐकली कि जाणवते त्यांना आरक्षणाशी काहीही देणं घेणं नाही तर त्यांना फक्त आरक्षणाच्या शिडीवरून सत्ता मिळवायची आहे. त्यामुळे आरक्षणाच्या नावाखाली आंदोलनाचे अवडंबर माजविणार्‍या, समाजात तेढ माजवून अशांती निर्माण करणार्‍या अशा नेत्यांपासून समाजाने सावध राहिले पाहिजे. 

गेल्या काही वर्षांपासून आरक्षणाच्या मुद्द्यांवरून पद्धतशीरपणे सवर्ण समाजाची मने कलुषित करण्याचा प्रयत्न विशिष्ट लोकांकडून केला जात आहे. अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्गीय किंवा आदिवासी समाजातील लोकांना गेली 70 वर्ष मिळत असलेल्या सामाजिक, शैक्षणिक आणि नोकर्‍यांमध्ये  आरक्षण संपवावे म्हणून देशात पद्धतशीर वातावरण निर्मिती केली जात आहे. हजारो वर्ष बहुजन व मागासवर्गीय समाज वर्णव्यवस्थेमुळे नाडला गेला, त्याला शिक्षणापासून तसेच त्याच्या सामाजिक उन्नतीपासून वंचित ठेवण्यात आले. अशा बहुजन वर्गास जर अजून काही वर्ष आरक्षण मिळाले तर ज्यांनी हजारो वर्ष विनाटोक सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य अनुभवले त्यांना पोटशूळ का होतो. देशाची घटना लिहिताना बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होतं ते समतेचं. सामाजिक आणि शैक्षणिक समतेतून जातीयवाद संपवणं आरक्षणाचा मूळ उद्देश आहे आरक्षित जातीतील सर्वाधिक मागास व्यक्तीला संधी व लाभ मिळवून देणं आणि त्याचा मागासलेपणा दूर करणे. 70 वर्षात हे उद्दिष्ट साध्य झालं का ? तर याच उत्तर नाही असेच द्यावे लागेल. आरक्षण लागू असलेल्या जाती-जमातीतील केवळ जवळपास 10 टक्के नागरिकच आरक्षणाचा लाभ उचलतात आणि त्याच जाती-जमातीतील 90 टक्के नागरिक मात्र आरक्षणापासून वंचित राहतात. 

मग आरक्षणच बंद करायचे काय ? की सामाजिक आरक्षण बंद करून सरसकट सगळ्यांना आर्थिक निकषावर ते द्यायचे? अजिबात नाही. सामाजिक आरक्षण बंद करायला नको. काही लोक घटनेच्या कलम 14 या समतेच्या तत्वाने आरक्षणाला विरोध करतात. पण समता हि व्यक्तींची असते. जर काही सामाजिक वर्गांना असमतेची वागणूक किंवा असमान संधी दिलेल्या असतील, तर प्रथम त्यांना इतर घटकांच्या बरोबरीत आणले पाहिजे. म्हणून ओबीसी, मागासवर्गीय किंवा आदिवासी समाजाबाबत सामाजिक भेदभाव होता, त्यांना शिक्षणाच्याही सोयी नव्हत्या. दुर्गम भागात राहणार्‍या काही जाती-जमाती या सर्व सोयी सुविधांपासून वंचित होत्या, म्हणून त्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी सरकारी, अनुदानित किंवा विनाअनुदानित संस्थांमध्ये आरक्षण ठेवले त्याचबरोबर त्या समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी नोकर्‍यांमध्ये आरक्षणाची तरतूद केली. हे निकष लावताना त्या जातीचे सामाजिक मागासलेपण, शैक्षणिक मागासलेपण आणि सामाजिक वर्णभेद याचा विचार केलेला आहे.

आरक्षण लागू असणार्‍या जातींची यादी बघितल्यावर लक्षात येते कि, त्या जातीतील काही विशिष्ट जातीचं ज्या आधी प्रगत होत्या त्याच अधिकाधिक प्रगत होत आहेत. अशा प्रगत जातींच्या स्पर्धेत त्याच जातीतील इतर समाज टिकू शकत नाही. वर्तमान आरक्षण प्रणाली एका मूलभूत समजावर आधारित आहे. अनुसूचित जातीत येणार्‍या सर्व जाती एकसमान मागासलेल्या आहेत असे समजले जाते. तसेच अनुसूचित जमाती व ओबीसी बाबतही समजले जाते. एका जातीच्या किंवा जमातीच्या सर्व लोकांची मागास असण्याची पातळी सारखी कशी असेल? असमानला समान मानून त्यांना समान संधी देणे हाही अन्याय आहे म्हणून समानता नव्हे तर समता हवी. हे नजरेसमोर ठेवूनच आरक्षणाचे धोरण आखले होते. परंतु ज्या धोरणाने हे आरक्षण देण्यात आले त्याचा गैरफायदा आरक्षण घेणार्‍यांनी घेतल्याने घटनाकारांना जे अपेक्षित होते ते इप्सित साध्य करता आले नाही. त्यामुळे सध्याच्या आरक्षण प्रणालीत कमालीचे बदल होणे अपेक्षित आहे. ज्या ओबीसी, मागासवर्गीय किंवा आदिवासी समाजातील लोकांनी आरक्षणाचा लाभ एकदा घेतला आहे अशा लोकांना या आरक्षण सूचीतून बाहेर काढणे काळाची गरज असून विद्यमान तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ते शक्य आहे. या समाजातील ज्या लोकांना नोकरीत आरक्षण मिळाले आहे व आरक्षणामुळे ते आर्थिक व सामाजिकदृष्ट्या समानतेच्या पातळीवर आले आहेत त्यांनाही आरक्षणाच्या कक्षेतून वगळणे गरजेचे आहे. त्यामुळे त्या समाजातील इतर गरिब व मागासलेल्या वर्गाला आरक्षणाची कवाडे खूली होतील. अशापद्धतीने जर आरक्षणात बदल घडवून आणले तर काही वर्षात आरक्षणाचा वर्ग राहणार नाही. परंतु, आरक्षणाचा मुद्दा भावनिक करुन त्याचा राजकीय वापर राज्यकर्त्यांना हवा तेव्हा करता येत असल्याने आरक्षणाचा मुद्दा संपूच नये अशी कायम ईच्छा राजकर्त्यांची राहिली आहे.   

आज मराठा आरक्षण आणि ओबीसी समाजाचे रद्द झालेले राजकीय आरक्षण याचा मुद्दा बनवून त्यावर राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न विशिष्ट पक्षाकडून होताना दिसत आहे. या मनुवादी प्रवृत्तीने पूर्वी समाजाला वर्णव्यवस्थेत गुंतवून एकमेकांची डोकी फोडायला लावली आणि आज आरक्षणाच्या मुद्द्यांवरून पुन्हा समाज एकमेकांची डोकी फोडण्यास तयार झाला आहे. आज देशात आरक्षणाची परिस्थिती काय आहे याचा साधक बाधक विचार बहुजन समाज आणि मागासवर्गाने केला पाहिजे. कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर नोकर भरती करून अलगद नोकरीतील आरक्षण संपवण्याचा घाट घातला जात आहे. सरकारी शाळा कॉलेजमधील शिष्यवृत्तीला कात्री लावली जात आहे. ज्या कारणाने महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द झाले त्यामागे कोणते बारभाईचे राजकारण होते याचा विचार ओबीसींनी करायला हवा. मराठा आरक्षणाबाबत सर्वात चांगली भूमिका शिवेंद्रराजे भोसले यांनी घेऊन आरक्षणाचा लढा रस्त्यावर नाही तर न्यायालयातच लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रस्त्यावर लढण्याचे स्वप्न पाहणार्‍यांना चपराक बसली. ओबीसी जनगणनेचा डाटा केंद्रसरकारने वारंवार मागणी करुनही राज्याला का दिला नाही हा सवाल आरक्षणाच्या मारेकर्‍यांना विचारायला हवा. कालच सर्वोच्य न्यायालयाने आरक्षणाचा चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात टाकून राज्यातील त्यांच्याच पक्षातील नेत्यांची तोंडे सुजवली आहेत. त्यामुळे जे आज आरक्षणाचे नेतृत्व करण्यासाठी धडपडत आहेत त्यांच्यावर किती विश्वास ठेवावा हे मराठा आणि बहुजन समाजाने ठरवणे गरजेचे आहे.   

आरक्षणाचा मुद्दा जाती विरुद्ध जाती असा लढण्याचा नाही. तर दुर्बल घटकांची बाजू समर्थपणे मांडण्याचा आहे. महाराष्ट्रात आज मराठा, गुजरातमध्ये पटेल आणि हरियाणात जाट अशा बहुसंख्य जाती सवर्णांतील आहेत, त्यांचीही अशीच मागणी आहे आणि याचा विचार होताना तो सर्वांगीण व्हावा लागेल. न्यायालयीन निकषांमध्ये एकदा एक जात किंवा संवर्ग मागासला म्हटले कि सदासर्वकाळ मागासलेलाच धरला जावा असे म्हणता येणार नाही. म्हणून त्याचे होणारे सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उत्थापनही लक्षात घ्यावे लागेल. आजचे वास्तव मात्र असे दिसते कि नेतेमंडळी तरुणाईची माथी भडकवून हा प्रश्न रस्त्यावर सोडवू इच्छितात. त्याऐवजी हा प्रश्न राजकीय मंडळींनी सामाजिक, बौद्धिक नेतृत्वाकडे देऊन आरक्षणाचे निकष पूर्ण करण्यासाठी लागणारे माहिती पुरावे गोळा करून ते राज्य मागासवर्गीय आयोगाला दिले पाहिजेत. नाहीतर आरक्षणाचा खेळ होत राहील आणि कधी आरक्षणाचा मुडदा ओबीसी राजकीय आरक्षण सारखा न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक ठेवून पाडला जाईल हे कोणाला कळणारही नाही...

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट