NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

मुख्यमंत्र्यांनी पालघरमध्ये केले विद्यार्थ्यांचे स्वागत….

मुख्यमंत्र्यांनी पालघरमध्ये केले विद्यार्थ्यांचे स्वागत….

पालघर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जिल्हा परिषद, केंद्रीय प्राथमिक शाळा दुर्वेस, पालघर येथे ‘शाळा प्रवेशोत्सव 2025-26’ कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांचे स्वागत केले आणि वृक्षारोपण देखील केले. यामाध्यमातून त्यांनी पर्यावरणाची कास धरत हरित महाराष्ट्राच्या निर्मितीचा संदेश दिला.

नव्या शैक्षणिक वर्षात

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा दुर्वेस, पालघर येथे विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाबाचे फूल देत केले. यावेळी ‘शाळा प्रवेशोत्सव 2025-26’ कार्यक्रमादरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचे वितरण देखील केले आणि त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.

शाळेच्या पाहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून झालेल्या या स्वागताने भारावून गेलेल्या विद्यार्थ्यांनी देखील यावेळी संवादात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. याप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट