NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

लवकरच हटवण्यात येणार दादरचा कबुतरखाना

लवकरच हटवण्यात येणार दादरचा कबुतरखाना

मुंबई  - मुंबई शहरामध्ये कबुतरांच्या अतिरिक्त प्रमाणात वाढत्या संख्येमुळे नागरिकांना आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शहरातील ठिकठिकाणी कबुतरांना मुबलक प्रमाणात धान्य खाऊ घातले जात असल्याने कबुतरांचा वावर वाढत आहे. यातीव मुख्य ठिकाण म्हणजे दादर सारख्या गजबजलेल्या ठिकाणचा कुबुतर खाना. नागरिकांच्या असंख्य तक्रारींनंतर आता पालिकेकडून हा कबुतरखाना हटवण्यात येणार आहे.

कबुतरांच्या विष्ठेमधून निघणाऱ्या सूक्ष्म कणांमुळे स्थानिक रहिवाशांना श्वसनाचे विकार होण्याचा धोका वाढला आहे. त्यातच कबुतरखान्याजवळील प्रसिद्ध खाऊ गल्ली आणि फूड स्टॉल्सवरील गर्दीमुळे आरोग्य समस्यांचा धोका अधिक वाढला आहे.कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे होणाऱ्या आरोग्य समस्यांमुळे हा निर्णय घेतला जात आहे. कबुतरखाना वरळी किंवा प्रभादेवी येथे स्थलांतरित करण्याचा पालिकेचा विचार आहे. अशातच शहरात इतर ठिकाणी असणारे कबुतरखाने देखील हटवण्याची मागणी होत आहे.


रिपोर्टर

  • Mukesh S. Dhawade
    Mukesh S. Dhawade

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Mukesh S. Dhawade

संबंधित पोस्ट