मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

कुसुंब गावात होळीनिमित्त पालखी सोहळा उत्साहात संपन्न

कुसुंब गावात होळीनिमित्त पालखी सोहळा उत्साहात संपन्न 

रत्नागिरी जिह्यातील कुसुंब गावातील पवारवाडी येथे यंदा होळी उत्सवानिमित्ताने पारंपरिक पालखी सोहळा मोठ्या धूमधामात साजरा करण्यात आला. या उत्सवात गावातील सर्व वयोगटातील नागरिकांनी मोठ्या श्रद्धेने भाग घेतला आणि पारंपरिक रीती-रिवाजांचे पालन केले.  

कुसुंब गावातील हा होळी उत्सवात पालखी सोहळा ग्रामीण संस्कृतीचे जतन करणारा व एकतेचे प्रतीक म्हणून साजरा करण्यात येतो. सोहळ्यात पालखी नाचवली जाते. त्यानंतर पालखीची पूजा केली जाते. या सोहळ्यात नवस बोलणे आणि नवस पेडणे ही परंपराही महत्त्वाची असते, जिथे जिथे गावकऱयांनी आपापल्या इच्छा व्यक्त करून देवतेच्या कृपेची आशीर्वाद मागितला.  

पालखी सोहळ्याच्या दरम्यान विविध धार्मिक विधी पार पडले, ज्यामध्ये स्थानिक जनतेने आपल्या कुटुंबातील सदस्यांसाठी आणि गावासाठी सुख-समृद्धीची प्रार्थना केली. 

या सोहळ्यात संपूर्ण गाव एकत्र आले होते आणि एकतेचे प्रतीक म्हणून सोहळ्यात सहभाग घेतला. वातावरणात रंगांच्या धुमधडाक्यांसह उत्साह आणि भक्तीची गोडी सर्वत्र पसरली होती. उत्सवाच्या निमित्ताने कुसुंब गावातील होळी उत्सव आणि पालखी सोहळा हा ग्रामीण जीवनाचा आदर्श व एकतेचा प्रतीक ठरला.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट