NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, परळ मठाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा होणार

श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, परळ मठाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा होणार  


मुंबई - श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, परळ मठ यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही मठाचा वर्धापन दिन सोहळा अत्यंत भक्तिभावाने आणि विविध धार्मिक-सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. यंदाचा वर्धापन दिन बुधवार, 30 एप्रिल 2025, अक्षय्य तृतीया या पवित्र दिवशी साजरा करण्यात आला. मंडळाने आजवर सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून, यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेले विविध कार्यक्रम भक्तांना अध्यात्मिक समाधान देणारे आणि सामाजिक भान जागवणारे होते. श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, परळ मठ यांच्यातर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला होता आणि आज (1 मे रोजी) शेवटचा कार्यक्रम आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सचिन शेट्टे  अध्यक्ष यांनी दिली. तरी भक्तगणांनी यावेळी उपस्थित राहण्याचे मंडळाच्यावतीने आवाहन केले आहे. 

कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे :- 

  • ह मंगळवार, 29 एप्रिल 2025 पासूनच कार्यक्रमांना सुरुवात झाली. 
  • सकाळी 5 वाजता अखंड नामस्मरणाला सुरुवात करण्यात आली होती. 
  • त्यानंतर उदकशांती, पुण्याहवाचन, होम-हवन, पादुकांवर अभिषेक व दत्तयाग संपन्न झाले. 
  • दुपारी 2.30 वाजता श्री स्वामी चरित्र सारामृत (अध्याय 29) वाचन करण्यात आले. 
  • संध्याकाळी 5.30 वाजता भव्य पालखी मिरवणूक परळ नाका ते काळाचौकी मार्गे मठात पोहचली.
  • ह बुधवार, 30 एप्रिल 2025 रोजी मुख्य वर्धापन दिन कार्यक्रमात,  
  • सकाळी लगुरूद्र अभिषेक, मुख्य होम-हवन  
  • ह सानेकेअर माधवबाग यांच्या सहकार्याने मोफत आयुर्वेदिक आरोग्य शिबिर (ईसीजी, पथ्य-मार्गदर्शन इ.)  
  • ह नाना पालकर सेवा सदन येथील कॅन्सरग्रस्त रुग्णांना भोजन व अनाथाश्रमात फळवाटप बलिदान पूर्णाहुती, कुमारी पूजन, सायंकाळी आरती  
  • ह तसेच प्रसिद्ध गायक श्री अमित उदय घरत यांचा "वारसा साक्षात ईश्वराचा" हा भक्तिरसपूर्ण कार्यक्रम सादर करण्यात आले. यानंतर महाप्रसाद वितरण झाले
  • ह गुरुवार, 1 मे 2025 रोजी संध्याकाळी 6.30 वाजता सुप्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. पांडुरंग शास्त्राr शितोळे यांचे कीर्तन होणार आहे.
  • ह गुरुवार, 1 मे 2025 रोजी संध्याकाळी 6.30 वाजता सुप्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. पांडुरंग शास्त्राr शितोळे यांचे कीर्तन होणार आहे.  

रिपोर्टर

संबंधित पोस्ट