मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

जत येथे नवे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय

जत येथे नवे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय

मुंबई — जत,जि. सांगली येथील वाहन नोंदणी संख्या, एकूण लोकसंख्या याचा विचार करता स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करणे गरजेचे होते. त्यामुळे जतला (MH- 59 या नावाने ) नवे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात येत आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

मंत्री सरनाईक म्हणाले की,जत चे स्थानिक आमदार गोपिचंद पडळकर यांनी जत येथे मोटार परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात यावे, यासाठी पाठपुरावा केला होता. त्या अनुषंगाने परिवहन विभागाने सदर ठिकाणी परिवहन कार्यालय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता करून शासन निर्णय जाहीर केला आहे.या निर्णयामुळे सांगली पासून सुमारे १००-१२० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जत तालुक्यातीन सर्वसामान्य जनतेला परिवहन विषयक कामासाठी आता सांगली या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी यावे लागणार नाही. त्यामुळे साहजिकच त्यांच्या वेळ, श्रम आणि पैशाची बचत होणार आहे. असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले.


रिपोर्टर

  • Mukesh S. Dhawade
    Mukesh S. Dhawade

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Mukesh S. Dhawade

संबंधित पोस्ट