मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

मूर्ती बनविण्यासाठी शाडूची माती जिल्हा प्रशासन उपलब्ध करून देणार -

मूर्ती बनविण्यासाठी शाडूची माती जिल्हा प्रशासन उपलब्ध करून देणार -

पालकमंत्री गणेश नाईक 

पालघर  : मूर्तिकारांनी मूर्ती बनविण्यासाठी शाडूच्या मातीचा उपयोग करावा . जिल्हा प्रशासनामार्फत शाडूची माती उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले. 

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त गणेश कुंड येथे वसुंधरा संवर्धन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी पालकमंत्री श्री .नाईक बोलत होते.

यावेळी खासदार डॉ.हेमंत सवरा, जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे , तसेच वरिष्ठ अधिकारी व नागरिक उपस्थित होते 

 शाडू माती उपलब्ध होण्यासाठी सी एस आर फंडातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल असेही पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले. 

नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा करू नये कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात आले त्याप्रमाणे सुखा आणि ओला कचरा जमा करून घंटागाडी मध्ये द्यावा असे आवाहन पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले


रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट