मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

महाराष्ट्र प्रवेशासाठी नवी नियमावली

25 नोव्हेंबरपासून होणार लागू ; आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक

मुंबई : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकार वेळोवेळी योग्य त्या उपाययोजना करत असून ठोस निर्णय घेत आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्याची येत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. या अंतर्गत दिल्ली, एनसीआर, गुजरात, राजस्थान आणि गोव्यातून येणार्‍या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. ही टेस्ट निगेटीव्ह आली तरच राज्यात प्रवेश दिला जाणार आहे. 

दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णांत हळूहळू वाढ होत आहे. कोरोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून राज्य सरकारही खबरदारीचे उपाय करत आहे. महाराष्ट्राची वाटचाल दिल्लीच्या दिशेने होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. परिस्थिती हाताबाहेर जावू नये, याकरता मोठ्या प्रमाणात स्क्रिनिंग, टेस्टिंगवर भर दिला जात आहे. तसंच मास्क न वापरणार्‍यांविरोधातही मोहीम तीव्र करण्यात आली आहे. आता मुंबईतल्या हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांचीही कोरोना चाचणी सुरू करण्यात आली आहे. विमान, ट्रेन व रस्त्याने महाराष्ट्रात प्रवेश करणार्‍या प्रवाशांसाठी, महाराष्ट्र सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या सूचना 25 नोव्हेंबरपासून लागू होतील. यामध्ये या अंतर्गत दिल्ली, एनसीआर, गुजरात, राजस्थान आणि गोव्यातून येणार्‍या विमान, टे्रन व रस्ता मार्गाने येणार्‍या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. ही टेस्ट निगेटीव्ह आली तरच राज्यात प्रवेश दिला जाणार आहे. चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर उपचारासाठी सीसीसी मध्ये पाठवण्यात येणार आहे. 

केंद्र आणि राज्य सरकारला दोन दिवसांत कोरोनाबाबतच्या तयारीचा अहवाल देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. गुजरात, दिल्ली, महाराष्ट्रातली परिस्थिती हाताबाहेर गेली आहे का ? असा सवाल कोर्टाने विचारला. कोविडच्या दुसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने सर्वतोपरी प्रयत्न करण्याची गरज आहे असं कोर्टाने खडावलं आहे. अहवाल आल्यावर पुढील सुनावणी 27 नोव्हेंबरला होणार आहे. 

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट